स्वप्न पुर्ण झालं नाही तर रडायचं नसतं...!रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं....!फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसतं...!आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्याच सुख असतं....!
No comments: