खूप दिवस झाले तुझाशी बोललो नाही , तुला बघितले नाही, तुला भेटलो नहि…… तुला विचारले तेव्हा तूच म्हणाली होतीस कि तू खूप खूप प्रेम करतोस माझ्यावर आणि मला नेहमी खुश ठेवतोस … कधीच माझ्यावर रागवत नाहीस …नेहमी मीच तुझ्यावर रागावते …… आजही तूच माझ्यावर रागावली आहेस म्हणून सर्व संपले आसे बोललिस……
तुला काय वाटते ? खरच सर्व संपले का? माझ्यासाठी तर हे कधीच नाही संपणार …… मी मेल्यावरही नाही !!!!
तू म्हणाली होतीस कि तुझाही माझ्यावर प्रेम आहे …… मग आता काय झाले?
तुला मी नेहमी सांगायचो कि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा तूच म्हणायची माहिती आहे रे बाबा ……. मग आता का विसरलीस?
कदाचित मी खूप त्रास दिला असेल तुला म्हणून तू अचानक सर्व विसरून हे पाउल उचलले…
आजही मला तू हवी आहेस …. पण मी हे बोललो कि तुला त्रास होतो…… म्हणून माझ्या जीवाला मी जळतो आहे आणि मुका आहे……. असं वाटत कि एक दिवस तुला कलेल…… इथ पर्यंत तुझ्या सोबत आलो पुढचा प्रवास एकटा नाही करू शकत ……
पण तुला त्रास होऊ नये म्हणून ……. तुला जे योग्य वाटेल ते कर पण शांततेने विचार करून …… माझा जीव तुझ्यात अडकलाय जो मी काढू शकत नहि…always love you …… waiting …… खूप problems create केले तुझ्यासाठी …. माफ कर…… तू बोलून मोकळी झालीस… आता मी काय करू ? तूच सांग
No comments: