कोणीतरी कोणचीतरी वाट पाहत थांबत,येणारांच येण माञ सावलीसारख लांबत,कोणीतरी हळूच विचारत कोणी येणार होत का,खर सांगु अशावेळी........डोळ्यात फक्त पाणीच येत......!!
No comments: