सैराट

खरं प्रेम भेटणं कठीणं झालं... खरं प्रेम करणारं कोणी नाही राहिलं... आणि भेटलं तर जगाने नाही मान्य केलं... खरं प्रेम एकदा शोधावं म्हटलं... तेव्हा कुठं परशाला आर्ची मध्ये दिसलं... प्रेमामध्ये दोघांच मन एवढं गुंतलं... जगामध्ये काय चालं याच भान नाही उरलं... भान जेव्हा जाग्यावर आलं... तेव्हा प्रेमामध्ये गरीबी-श्रीमंती दोन भाग झालं... गरीबी-श्रीमंतीमुळं त्यांच प्रेम जगानं मान्य नाही केलं... तेव्हा दोघांनी पळुन जायचं ठरवलं... दोघांनी सुखाचा संसार मांडायचं ठरवलं... काही दिवस उपास मार करावं लागलं... उपास मार करुन दिवस काढलं... तेव्हा कुठं चांगलं दिवस बघायला भेटलं... चांगलं दिवस होत त्यांच आलं... दोन जिवाचे तिन जिव होतं झालं... राक्षसी जगाला हे नाही बघावलं... तेव्हा त्यांच्या जिवावर हे जग उठलं... मित्रांनो, सिनेमाचा शेवट मला नाही आवडला...

Post a Comment

0 Comments