कधी कधी निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीटयेतो,नवीन वाटा शोधण्याइतके आपण कधी धीट होतो..भुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते,निश्चयाने पाऊल टाकल्यास यश मात्र अटळ असते...!
No comments: