यश मात्र अटळ असते

कधी कधी निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीटयेतो,
नवीन वाटा शोधण्याइतके आपण कधी धीट होतो..
भुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते,
निश्चयाने पाऊल टाकल्यास यश मात्र अटळ असते...!

Post a Comment

0 Comments