या छोट्याशा आयुष्यात,प्रत्येकाचं एक स्वप्न असतं.....कुणाचं क्षणात पुर्ण होतं,तर...!!कुणाचं मरणानंतरही अपुर्ण राहतं,कितीही जिवापाड प्रेम करा कुणावर.....कितीही जिव लावावा कुणाला,शेवटी...!!अंतिम सत्य एकचं,खरचं कुणीचं कुणाच नसतं.....
No comments: