मीठामुळे पदार्थाला चव येत असलीतरी मीठ चवदार नसत . काही माणसे एकटी असतात अन एकटीअसतात तेंव्हा बरिनतल्या मीठासारखी खारट असतात .पण ती जेंव्हा दुसर्याच्या जीवनात मिसळतात तेंव्हा त्यांच्या जीवनाची गोडी वाढवतात...
काही माणसे एकटी असतात
Reviewed by Admin
on
02:39
Rating: 5
No comments: