एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडेअगदी भरभरून असते...आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत..कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...हवेला गंध नसतो,पाण्याला रंग नसतो..अन आठवणींना ...आठवणींना " अंत " नसतो ..!!
No comments: