माझ्या मनात काय आहे, ते तु अचुक ओळखतेस ..ओळखूनी मग असे तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस !प्रेमात असं थांबायच नसतं, मागे न वळता पुढेच चालायच असतं..ऎकमेकांची साथ घेऊन जग जिंकायचं असतं.
No comments: